यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,करमाळा तालुक्यातील शेतकरी ची आज एकजुट दिसल्यामुळे कृषी मंत्री नी दौरा रद्द केला असून महाराष्ट्र सरकार चे शेतकरी कड़े लक्ष नाही सध्या कांदयाला दोन रुपये किलों दर आहे महागाई प्रंचड प्रमाणात वाढलेली आहे महाराष्ट्र सरकार ने नाफेड ची घोषणा अधिवेशनात केली परंतु अदयाप पर्यंत त्याची अंमलबजावणी नाही शेतकरी ना न्याय मिळवुन देण्यासाठी वेळ प्रसंगी आम्ही लाठया खाऊं परंतु शेतकरी ना न्यायच मिळवुन देऊ तसेच अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकरी ना त्वरित भरपाई तातडीने देण्यात यावी डिझेल पेट्रोल चे दर कमी करण्यात यावे से सरकार शेतकरी कड़े दुर्लक्ष करत आहे असे ते यावेळी म्हणाले
यावेळी मनोज राखुंडे देवा लोंढे, हनुमंत मांढरे आदीची भाषणे झाली
यावेळी कृषि अधिकारी वाकडे यांनी सांगीतले की, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी ची यादी ग्रामपंचायत ला लावलेली आहे त्याची लवकरच तपासणी करुन शेतकरी च्या खात्यात त्वरित रक्कम जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच यावेळी सहायक निबंधक दिलीप तिजोरे उपस्थित नसल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला
यावेळी नायब तहसीलदार गायकवाड़ कृषि अधिकारी वाकडे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, मंडलाधिकारी राऊत,तलाठी जवणे पो,काॅ,जाधव,उबाळे,कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते यावेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन दरम्यान वाहनाची पाच कि,मी,रांग लागली होती यावेळी बहुसंख्य शेतकरी आंदोलक उपस्थित होते
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…