पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले कि वास्तविक पहाता मा.राहुलजी गांधी यांची वाढती लोकप्रियता पहाता भा.ज.पा. सरकारच्या पायाखालची वाळु सरकली आहे आणि म्हणुनच अशी कट कारस्थाने रचण्याचा डाव भा.ज.पा.अनेक वर्षापासुन करत आहे. यातुन लोकशाही संपवण्याचा हेतु हा भा.ज.पा.सरकारचा आहे हे स्पष्ट होते. भारत जोडो यात्रेमुळे भा.ज.पा.विरोधी देशातील सर्व छोटे – मोठे पक्ष एकत्रित येत असुन देशातील सामान्य जनता हि भक्कमपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी रहात आहे. मा.राहुलजी गांधी यांना नक्कीच न्यायदेवतेकडुन न्याय मिळेल असा ठाम विश्वासही श्री.जगताप यांनी शेवटी व्यक्त केला. भा.ज.पा.सरकारच्या निषेधाचे पत्र आज नायब तहशिलदार मा.जाधवसाहेब यांना देण्यात आले.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप,तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे व आनंद झोळ,बबलु चिंचकर,योगेश राखुंडे,निखिल शिंदे,गितेश लोकरे, गणेश फलफले, नितीन चोपडे,बालाजी पवार,विकी महानवर आदी पदिधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…