घारगाव ते पाडळी पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचनार असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येनार नाही त्यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता घारगाव पासून पाडळी रस्ता तीन किलोमीटर पर्यंत खूप खराब झालेला आहे घारगाव पाडळी रस्ता पुढे तरडगाव, जवळा, धोत्री ,खरसवाडी ,अष्टविनायक गड या ठिकाणी जोडला गेलेला आहे प्रत्येक चतुर्थीला अष्टविनायक गडावरती भाविक भक्तांची गर्दी असते या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे सदर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून पावसाळ्या अगोदर खडीकरण करून घ्यावे असे आदेश द्यावेत व खड्डे बुजवावेत अशी मागणी घारगावचे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…