घारगाव ते पाडळी पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचनार असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येनार नाही त्यामुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता घारगाव पासून पाडळी रस्ता तीन किलोमीटर पर्यंत खूप खराब झालेला आहे घारगाव पाडळी रस्ता पुढे तरडगाव, जवळा, धोत्री ,खरसवाडी ,अष्टविनायक गड या ठिकाणी जोडला गेलेला आहे प्रत्येक चतुर्थीला अष्टविनायक गडावरती भाविक भक्तांची गर्दी असते या रस्त्यावरून सारखी रहदारी चालू आहे नाहक सर्वांना याचा त्रास होत आहे सदर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची बऱ्यापैकी ये जा होत असते तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करून पावसाळ्या अगोदर खडीकरण करून घ्यावे असे आदेश द्यावेत व खड्डे बुजवावेत अशी मागणी घारगावचे सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…