करमाळा प्रतिनिधी केतुर नं-२ येथील ग्रामपंचायती चा सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या महीना भरापासुन विस्कळीत झालेला असुन, सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत आहेत. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाचे ताब्यात असुन, प्रशासकांनी याबाबत तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजना तातडीने चालु होणे गरजेचे असुन, याबाबत ॲड.अजित विघ्ने यांनी प्रशासकांना विनंती केलेली असुन त्यांनी दोन दिवसात पाणी पुरवण चालु करणे बाबत त्यांनी आश्वासित केलेची माहीती दिली आहे. उन्हाळ्यामुळे गावातील खाजगी बोअरींग चे पाणी देखिल कमी झालेले असुन, ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा यंत्रणा बंद राहील्या मुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरचा पाणी पुरवठा तातडीने चालु व्हावा बाबत नागरिकांची मागणी आहे.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…