करमाळा प्रतिनिधी केतुर नं-२ येथील ग्रामपंचायती चा सार्वजनिक पाणीपुरवठा गेल्या महीना भरापासुन विस्कळीत झालेला असुन, सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत आहेत. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाचे ताब्यात असुन, प्रशासकांनी याबाबत तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. सदर गावातील पाणी पुरवठा योजना तातडीने चालु होणे गरजेचे असुन, याबाबत ॲड.अजित विघ्ने यांनी प्रशासकांना विनंती केलेली असुन त्यांनी दोन दिवसात पाणी पुरवण चालु करणे बाबत त्यांनी आश्वासित केलेची माहीती दिली आहे. उन्हाळ्यामुळे गावातील खाजगी बोअरींग चे पाणी देखिल कमी झालेले असुन, ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा यंत्रणा बंद राहील्या मुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदरचा पाणी पुरवठा तातडीने चालु व्हावा बाबत नागरिकांची मागणी आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…