Categories: Uncategorized

मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान बागल गटाचा उमेदवाराचा विजय होण्याचा देवा ढेरे यांचा दावा

करमाळा प्रतिनिधी मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान झाले असून बागल गटाच्या उमेदवाराचा विजय होण्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा ढेरे यांनी केला आहे   मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वीट गावामध्ये 406 मता पैकी 305 असे 75 टक्के मतदान झाले आहे.बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांचे नेतृत्वाखाली बागल गटाला मानणारे गाव असुन शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर बागल गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. वीट गावामध्ये बागलप्रेमी नेते कार्यकर्ते यांनी मतदानासाठी अथक परिश्रम घेतले असून मतदान समाधानकारक झाले असुन मताचा वाढलेला टक्का हा बागल गटाच्या विजयाला मताधिक्य देणारा असल्याने बागल गटाचे उमेदवार मताधिक्याने विजय होतील असा दावा देवा ढेरे यांनी केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

20 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

21 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

3 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago