करमाळा प्रतिनिधी मकाई. साखर कारखाना निवडणुकीत वीट गावामध्ये 75 टक्के मतदान झाले असून बागल गटाच्या उमेदवाराचा विजय होण्याचा दावा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा ढेरे यांनी केला आहे मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वीट गावामध्ये 406 मता पैकी 305 असे 75 टक्के मतदान झाले आहे.बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांचे नेतृत्वाखाली बागल गटाला मानणारे गाव असुन शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर बागल गटाच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. वीट गावामध्ये बागलप्रेमी नेते कार्यकर्ते यांनी मतदानासाठी अथक परिश्रम घेतले असून मतदान समाधानकारक झाले असुन मताचा वाढलेला टक्का हा बागल गटाच्या विजयाला मताधिक्य देणारा असल्याने बागल गटाचे उमेदवार मताधिक्याने विजय होतील असा दावा देवा ढेरे यांनी केला आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…