.करमाळा प्रतिनिधी गुळसडी गावाला अतिक्रमानाचा मोठा विळखा पडला असून स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वाद असुन अधिकाऱ्याची मर्जी राखुन सध्या रामभरोसे कारभार चालू आहे. याकडे अधिकाऱ्याने गांभिर्याने ताबडतोब लक्ष देऊन खाजगी जागेवर असणारेअतिक्रमण न काढल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांनी दिला आहे. गुळसुडी गावामध्ये पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी व आपले हित संबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून विकासाला आडकाठी आणणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी व गावाचे विकासासाठी गुरसळी गावचे अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असुन प्रशासनाने ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…