.करमाळा प्रतिनिधी गुळसडी गावाला अतिक्रमानाचा मोठा विळखा पडला असून स्थानिक पुढाऱ्यांचा आशीर्वाद असुन अधिकाऱ्याची मर्जी राखुन सध्या रामभरोसे कारभार चालू आहे. याकडे अधिकाऱ्याने गांभिर्याने ताबडतोब लक्ष देऊन खाजगी जागेवर असणारेअतिक्रमण न काढल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बळीराम यादव नानासाहेब भंडारे यांनी दिला आहे. गुळसुडी गावामध्ये पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी व आपले हित संबंध जपण्यासाठी जाणीवपूर्वक अतिक्रमण करून विकासाला आडकाठी आणणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी व गावाचे विकासासाठी गुरसळी गावचे अतिक्रमण ताबडतोब काढण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असुन प्रशासनाने ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…