या बंजरगबलीचा महिमा अपरंपार असून हजारो भाविकांच्या जीवनात बदल झाला असून जसा भाव तसा देव या उक्तीप्रमाणे अनुभव हिच खरी प्रचिती आहे.आजच्या विज्ञान युगात मनुष्याने पैसा पद प्रतिष्ठा प्राप्त केली असली तरी मनःशांती सुखी संप्पन जीवन जगण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले असुन यामध्ये धर्म अर्थ काम याबरोबरच मोक्ष मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे.अशा या पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आनंद वाटला असुन या मंदिराच्या प्रचार प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संतोष काका कुलकर्णी यांच्यासह मकाईचे माजी संचालक विवेक येवले, भाजपचे जिल्हा चिटणीस शाम सिंधी, पत्रकार दिनेश मडके नरेंद्रसिंह ठाकुर, संजय चोपडे गुरुजी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…