या बंजरगबलीचा महिमा अपरंपार असून हजारो भाविकांच्या जीवनात बदल झाला असून जसा भाव तसा देव या उक्तीप्रमाणे अनुभव हिच खरी प्रचिती आहे.आजच्या विज्ञान युगात मनुष्याने पैसा पद प्रतिष्ठा प्राप्त केली असली तरी मनःशांती सुखी संप्पन जीवन जगण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले असुन यामध्ये धर्म अर्थ काम याबरोबरच मोक्ष मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे.अशा या पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आनंद वाटला असुन या मंदिराच्या प्रचार प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संतोष काका कुलकर्णी यांच्यासह मकाईचे माजी संचालक विवेक येवले, भाजपचे जिल्हा चिटणीस शाम सिंधी, पत्रकार दिनेश मडके नरेंद्रसिंह ठाकुर, संजय चोपडे गुरुजी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…