या बंजरगबलीचा महिमा अपरंपार असून हजारो भाविकांच्या जीवनात बदल झाला असून जसा भाव तसा देव या उक्तीप्रमाणे अनुभव हिच खरी प्रचिती आहे.आजच्या विज्ञान युगात मनुष्याने पैसा पद प्रतिष्ठा प्राप्त केली असली तरी मनःशांती सुखी संप्पन जीवन जगण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही मानवी जीवनात चार पुरुषार्थ सांगितले असुन यामध्ये धर्म अर्थ काम याबरोबरच मोक्ष मार्ग सुकर होण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे.अशा या पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आनंद वाटला असुन या मंदिराच्या प्रचार प्रसार करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी संतोष काका कुलकर्णी यांच्यासह मकाईचे माजी संचालक विवेक येवले, भाजपचे जिल्हा चिटणीस शाम सिंधी, पत्रकार दिनेश मडके नरेंद्रसिंह ठाकुर, संजय चोपडे गुरुजी उपस्थित होते.
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…
करमाळा प्रतिनिधी: माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोर्टी (ता. करमाळा) येथील…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कारगिल भवनावर चिखलफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्याच्या घटनेबाबत करमाळा…
करमाळा प्रतिनिधी : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर हे…
करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक…
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय…