करमाळा तालुक्यातील रायगांव गावचे निश्चिम बालाजी भक्त,श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समितीचे,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांची 108वी श्री तिरुपती बालाजींची श्रीवारी मिठ्ठु ते तिरुमल्ला पायी वारी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण झाली..त्यांचा संकल्प दरमहा पौर्णिमेला एक वारी पुर्ण करतात,श्री तिरुपती बालाजी ची पहिली वारी दिनांक.. 16/6/2016पासुन श्री तिरुपती बालाजी पायी वारी चालु केली व 108 वीवारी दिनांक..27/11/23..रोजी संपन्न झाली..श्री तिरुपती बालाजी दरमहा देवदर्शन वारीचा संकल्प हैदराबाद चे आमचे बंधु वेणु कुमार चुक्ला यांचा आदर्श घेऊन चालू केली ,1008वारी पुर्ण करण्याचा संकल्प आहे.. येथून पुढे ही चालुच राहिलं.. आजपर्यंत ही वारी संपूर्ण करण्यासाठी वेणु कुमार चुक्ला,रणजित दादा नलवडे,हरिनाथ गोंड,अतुल जी जाधव,रायगांवचे माजी ऊपसरपंच विष्णू पंत गरजे,लव्हुरीचे सचिनजी इंगळे, डॉ योगेश पाटील, गणेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सर्व बालाजी भक्तांचेही मार्गदर्शन लाभले …
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…