करमाळा तालुक्यातील रायगांव गावचे निश्चिम बालाजी भक्त,श्री तिरुपती बालाजी मंदिर निर्माण समितीचे,वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत यांची 108वी श्री तिरुपती बालाजींची श्रीवारी मिठ्ठु ते तिरुमल्ला पायी वारी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी पुर्ण झाली..त्यांचा संकल्प दरमहा पौर्णिमेला एक वारी पुर्ण करतात,श्री तिरुपती बालाजी ची पहिली वारी दिनांक.. 16/6/2016पासुन श्री तिरुपती बालाजी पायी वारी चालु केली व 108 वीवारी दिनांक..27/11/23..रोजी संपन्न झाली..श्री तिरुपती बालाजी दरमहा देवदर्शन वारीचा संकल्प हैदराबाद चे आमचे बंधु वेणु कुमार चुक्ला यांचा आदर्श घेऊन चालू केली ,1008वारी पुर्ण करण्याचा संकल्प आहे.. येथून पुढे ही चालुच राहिलं.. आजपर्यंत ही वारी संपूर्ण करण्यासाठी वेणु कुमार चुक्ला,रणजित दादा नलवडे,हरिनाथ गोंड,अतुल जी जाधव,रायगांवचे माजी ऊपसरपंच विष्णू पंत गरजे,लव्हुरीचे सचिनजी इंगळे, डॉ योगेश पाटील, गणेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सर्व बालाजी भक्तांचेही मार्गदर्शन लाभले …
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…