यावेळी जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे सरकारी ध्येय धोरणे समाजविकासाच्या अनुषंगाने असावी ही माहिती पोहोचण्याची काम पत्रकारच तळागाळापर्यंत पोहोचतो मानवी जीवनात बदल घडवणारा पत्रकार आहे पत्रकारिता माणसाच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या व्यवसायास असून सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोणी परिवर्तन घडवून आणला असेल तो तो पत्रकार असल्याची त्यांनी सांगितले समाज प्रशासन लोकप्रतिनिधी यांना विकासाची दिशा देणारा पत्रकार असून पत्रकारांनी विकासाची भूमिका लक्षात घेऊन लेखणी चालवावी असे आवाहश त्यांनी केले.या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आभार डॉक्टर विकास वीर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
तुषार शिंदे, सुरज ढेरे,मानसिंग खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पत्रकार आशपाक सय्यद दिनेश मडके, शंभूराजे फरतडे, जयंत दळवी, किशोर शिंदे,विशाल घोलप, धनंजय मोरे, सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे, अलीम शेख, नाना पठाडे, दस्तगीर मुजावर, प्रविण अवचर ,नागेश चेंडगे, अंगद भांडवलकर, धर्मराज दळवी, सचिन जेव्हरी, जयंत कोष्टी, संजय मस्कर, विशाल परदेशी आदी उपस्थित होते.
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…