यावेळी जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे सरकारी ध्येय धोरणे समाजविकासाच्या अनुषंगाने असावी ही माहिती पोहोचण्याची काम पत्रकारच तळागाळापर्यंत पोहोचतो मानवी जीवनात बदल घडवणारा पत्रकार आहे पत्रकारिता माणसाच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या व्यवसायास असून सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोणी परिवर्तन घडवून आणला असेल तो तो पत्रकार असल्याची त्यांनी सांगितले समाज प्रशासन लोकप्रतिनिधी यांना विकासाची दिशा देणारा पत्रकार असून पत्रकारांनी विकासाची भूमिका लक्षात घेऊन लेखणी चालवावी असे आवाहश त्यांनी केले.या कार्यक्रमाची प्रास्ताविक सूत्रसंचालन आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आभार डॉक्टर विकास वीर यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
तुषार शिंदे, सुरज ढेरे,मानसिंग खंडागळे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पत्रकार आशपाक सय्यद दिनेश मडके, शंभूराजे फरतडे, जयंत दळवी, किशोर शिंदे,विशाल घोलप, धनंजय मोरे, सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे, अलीम शेख, नाना पठाडे, दस्तगीर मुजावर, प्रविण अवचर ,नागेश चेंडगे, अंगद भांडवलकर, धर्मराज दळवी, सचिन जेव्हरी, जयंत कोष्टी, संजय मस्कर, विशाल परदेशी आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…