प्रा बंडगर यांनी आज पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मुंबईत समक्ष भेट घेऊन उजनीच्या वरील बाजूस असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील 19 धरणातून पाणी उजनी जलाशयात सोडावे अशी जोरदार मागणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली. त्या वेळी पालमंत्र्यानी हे आश्वासन दिले.
उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून जलाशयाच्या काठावरील शेतकरी उध्या भिगवण येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करीत असून या पार्श्वभूमीवर प्रा.बंडगर यानी आज मुंबईत समक्ष पालकमंत्री यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की ,पुढील आठवडय़ात या बाबतीत शासकीय अधिकारी व संघर्ष समिती यांची बैठक लावून आढावा घेण्यात येईल व पुढील निर्णय घेण्यात येईल.
या वेळेस बंडगर यानी वरच्या धरणातून पाणी उजनीत सोडण्याच्या मागणी बरोबरच चालू असलेले अनाठायी आवर्तन बंद करावे,समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे ,कालवा सल्लागार समितीत तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांचे प्रतिनिधी घ्यावेत याही मागण्या केल्या.उद्या भिगवण येथे होणार्या रास्ता रोको ला लोकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…