मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि महत्त्वाचा असल्याने येत्या काळामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सरकारकडे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींविषयी सरकारकडे कोणत्या प्रकारची मागणी असायला हवी तसेच समाजाच्या काय अडचणी आहेत हे मनोज दादा जरांगे पाटील आणि झोळ सरांच्या मध्ये झालेल्या चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
यामध्ये
२) SEBC, OBC व इतर सर्वच जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागते हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवण्यात यावी.
३) १०० % फी माफी ही सरसकट सर्व मुलींना देण्यात यावी सध्याच्या शासन निर्णया नुसार OPEN प्रवर्गातील मुलींना वगळण्यात आले आहे. यामध्ये OPEN प्रवर्गातील मुलींचा देखील समावेश करण्याची मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
४) ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह भत्ता देण्यात यावा सध्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ६००विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची तरतूद शासनाच्या पत्रकात आहे.हा नियम बदलून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराब देशमुख वसतिगृह भत्ता प्रमाणे सरसकट भत्ता देण्यात यावा.यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…