मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि महत्त्वाचा असल्याने येत्या काळामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सरकारकडे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींविषयी सरकारकडे कोणत्या प्रकारची मागणी असायला हवी तसेच समाजाच्या काय अडचणी आहेत हे मनोज दादा जरांगे पाटील आणि झोळ सरांच्या मध्ये झालेल्या चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
यामध्ये
२) SEBC, OBC व इतर सर्वच जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागते हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवण्यात यावी.
३) १०० % फी माफी ही सरसकट सर्व मुलींना देण्यात यावी सध्याच्या शासन निर्णया नुसार OPEN प्रवर्गातील मुलींना वगळण्यात आले आहे. यामध्ये OPEN प्रवर्गातील मुलींचा देखील समावेश करण्याची मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
४) ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह भत्ता देण्यात यावा सध्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ६००विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची तरतूद शासनाच्या पत्रकात आहे.हा नियम बदलून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराब देशमुख वसतिगृह भत्ता प्रमाणे सरसकट भत्ता देण्यात यावा.यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…