*(*चौकट) जेऊर मध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवासी विद्यार्थी व्यापारी या सर्वांनी केलेल्या मागणीप्रमाणे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा मिळण्याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी पालकमंत्र्यांना शिफारस पत्र दिले होत याबाबत पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना जेऊर रेल्वे स्थानकावर या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत तातडीने पत्र दिले असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मी दिदी बागल यांच्या मागणीचा उच्च स्तरावरून विचार होऊन याबाबत लवकरच जेऊर येथे दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळेल या संदर्भात नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी अथक प्रयत्न केले त्याला आज यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी येथे बोलताना दिली.*
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…