*(*चौकट) जेऊर मध्ये रेल्वे स्टेशनवर प्रवासी विद्यार्थी व्यापारी या सर्वांनी केलेल्या मागणीप्रमाणे हुतात्मा एक्सप्रेस व उद्यान एक्सप्रेस यांना थांबा मिळण्याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी पालकमंत्र्यांना शिफारस पत्र दिले होत याबाबत पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांना जेऊर रेल्वे स्थानकावर या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत तातडीने पत्र दिले असून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माननीय रश्मी दिदी बागल यांच्या मागणीचा उच्च स्तरावरून विचार होऊन याबाबत लवकरच जेऊर येथे दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळेल या संदर्भात नेत्या आदरणीय रश्मी दिदी बागल यांनी अथक प्रयत्न केले त्याला आज यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी येथे बोलताना दिली.*
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…