आज राजकारणासाठी भेदाभेद करून खऱ्या अर्थाने समाजामध्ये जातीमध्ये काही समाज विघातक शक्ती फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजाला खच्चीकरण करुन समाजात असणारी एकता,अ़खंडता,मानवता ,बंधुता प्रेम नष्ट करण्याचे काम ही शक्ती करत आहे . त्यामुळे खऱ्या अर्थाने आदर्श समाज निर्मितीसाठी लोक कल्याणासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेचे असणाऱ्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याची त्यांनी सांगितले.या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अभिषेक आव्हाड अशपाक जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी 'संकटाच्या वेळी धावून जाणे आणि अनोळखी व्यक्तीच्या जीवाची पर्वा करणे' हीच खरी लोकसेवा…
करमाळा : प्रतिनिधी रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण असला, तरी या सणाला देशसेवेची…
* . करमाळा प्रतिनिधी आरोग्यसेवा ही समाजसेवेचा महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय…
करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…
करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…