तर अधिवेशन काळात मंत्रालयात पार पडलेल्या उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन संपले होते. पुर्व भागातील काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असलेले
अपवाद वगळता सर्वत्र मुबलक पाणी दिले गेले. यामुळे थोडासा अवधी लोटल्यानंतर आता गुरुवार पासून परत एकदा दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरु करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागास दिल्या आहेत. त्यानूसार या विभागाकडून उन्हाळी आवर्तनासाठी तयारी सुध्दा करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती तसेच मुख्य कालवा संबंधित अडचणी दुर करण्यात आल्या असुन नियोजना प्रमाणे पाणी वाटप करण्याची सुचनाही आपण अधिकाऱ्यांना दिली आहे. पाटबंधारे अधिनियमानुसार योग्य त्या सुचना अंमलात आणुन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे हे आवर्तन दिले जाईल. तसेच उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन या आवर्तनाच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवले जातील. शेतकऱ्यांनी या आवर्तनात सहकार्य करावे असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…