वाशिंबे प्रतिनिधी उजनी जलाशयाला पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर विद्युतपंप काढण्यासाठी शेतकरी बांधवाची लगबग चालू झाली आहे.
मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोलापूर, जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात झपाट्याने वाढ होत आहे. आज असणारा उपयुक्त पाणीसाठा रविवार,१७ रोजी ५१ टक्के झाला आहे.
दौंडमधून येणार्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरणात लक्षणीय वाढ पाहता ऑगस्ट अखेर धरण शंभरी ओलांडणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला असुन आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…