वाशिंबे प्रतिनिधी उजनी जलाशयाला पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर विद्युतपंप काढण्यासाठी शेतकरी बांधवाची लगबग चालू झाली आहे.
मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोलापूर, जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात झपाट्याने वाढ होत आहे. आज असणारा उपयुक्त पाणीसाठा रविवार,१७ रोजी ५१ टक्के झाला आहे.
दौंडमधून येणार्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरणात लक्षणीय वाढ पाहता ऑगस्ट अखेर धरण शंभरी ओलांडणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला असुन आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…
करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…