वाशिंबे प्रतिनिधी उजनी जलाशयाला पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदी काठावर विद्युतपंप काढण्यासाठी शेतकरी बांधवाची लगबग चालू झाली आहे.
मागील आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोलापूर, जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात झपाट्याने वाढ होत आहे. आज असणारा उपयुक्त पाणीसाठा रविवार,१७ रोजी ५१ टक्के झाला आहे.
दौंडमधून येणार्या मोठ्या विसर्गामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. उजनी धरणात लक्षणीय वाढ पाहता ऑगस्ट अखेर धरण शंभरी ओलांडणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने लाभक्षेत्रातील बळीराजा सुखावला असुन आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…