करमाळा प्रतिनिधी – पदोन्नतील आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष हनुमंत विटकर आणि कार्याध्यक्ष प्रमोदबकांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.भारत मुक्ती मोर्चा मार्फत संपुर्ण देशभर राष्ट्रपतींना निवेदने देण्यात येत आहेत.
राज्यघटनेतील कलम_१६(४) हे मूलभूत अधिकाराचे कलम आहे त्यामुळे त्यात बदल करता येत नाही असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बामसेफ राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब बळी,तालुकाध्यक्ष दयानंद चौधरी,सचिन अब्दुले सर,किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष मधुकर मिसाळ पाटील मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष किसन बबन कांबळे,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण,डेबुजी युथ ब्रिगेड तालुकाध्यक्ष राहुल शिंदे,विद्यार्थी मोर्चाचे सिद्धार्थ वाघमारे,दिपक कांबळे,राहुल आहेर,युवराज आवाड,बौध्द महासभेचे सावताहरी कांबळे,विक्रम राऊत सर,दिपक जाधव सर,बाळू दुधे सर,रमेश नामदे सर,राजू वाघमारे सर,जितेश कांबळे सर,निशिकांत कांबळे सर,अजिम शेख,बबलू कांबळे,अलीम खान,निलेश कांबळे, प्रशांत भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…