करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय
या तीनही योजने मधील फरक पाहता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेमध्ये उत्पन्नाची अट अडीच लाखावरून आठ लाख रुपये करावी,शहरी विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा, प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांची मर्यादा शिथिल करावी.
आणि स्वाधार योजनेमध्ये अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा वाढवून आठ लाखाची उत्पन्न मर्यादा करावी, तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळावा.
अशा असे निवेदन प्रा.रामदास झोळ सर यांनी दिले असून दोन्हीही मंत्री महोदयांनी या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून हे विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…