संभाजी ब्रिगेड च्या वतीने करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे साहेब यांना देण्यात आले.करमाळा तालुक्यातील ढगफूटीमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडास आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून करमाळा तालुक्यातील राहिलेल्या सर्व गावाचे त्वरीत पंचनामे करून व समक्ष शेतकऱ्यांच्या बंधावर जाऊन सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी .अशी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली .यावेळी सुहास पोळ (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा),नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष),बाळासाहेब घाडगे (रयत क्रांति तालुकाध्यक्ष करमाळा) ,अतुल निर्मळ(शहराध्यक्ष जेऊर),गणेश कुकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक),सोमनाथ जाधव , हेमंत शिंदे , अजित उपाधे , आदिनाथ माने , पांडुरंग घाडगे , अनिल कागदे व शेतकरी उपस्थित होते.
करमाळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन…
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि.…
पुणे प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आनंदी मैत्री प्रतिष्ठान आणि LS…
करमाळा प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना (ह्यूमन राइट्स) च्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेशकुमार हुकुमचंद मुथा…
करमाळा प्रतिनिधी "दत्तकला शिक्षण संस्था" संचलित "दत्तकला ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन्स" या महाविद्यालयास युजीसी (University…
करमाळा प्रतिनिधी करमाळा-शहरातील भवानी पेठ येथील धवल केतन इंदुरे याने विविध ४शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यस्तरावर…