एकीकडे स्वतःची शेतीचे नुकसान झाले असताना आपला प्रपंच उध्वस्त झाला असतानाही माणुसकीच्या भावनेतून भोई समाजातील या समाज बांधवांनी प्राण वाचवले आहे.
संगोबा बोरगाव निलज बाळेवाडी तरडगाव या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवजीवन देण्याचे काम या बांधवांनी केले असल्यामुळे प्रशासनाने तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा तसेच करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा समितीत यांना घेऊन भावी काळात करमाळा अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…