एकीकडे स्वतःची शेतीचे नुकसान झाले असताना आपला प्रपंच उध्वस्त झाला असतानाही माणुसकीच्या भावनेतून भोई समाजातील या समाज बांधवांनी प्राण वाचवले आहे.
संगोबा बोरगाव निलज बाळेवाडी तरडगाव या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने नवजीवन देण्याचे काम या बांधवांनी केले असल्यामुळे प्रशासनाने तहसीलदार सौ. शिल्पाताई ठोकडे यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करावा तसेच करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षा समितीत यांना घेऊन भावी काळात करमाळा अशा आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…