याकामी ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, शिवसेना नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदरील निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
तसेच शेवटी श्री नीळ यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते दिग्विजय भैय्या बागल व ॲड. सूर्यकांत सरडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…