याकामी ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, शिवसेना नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदरील निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
तसेच शेवटी श्री नीळ यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते दिग्विजय भैय्या बागल व ॲड. सूर्यकांत सरडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…