करमाळा(वार्ताहर)- कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता चालु झालेला असुन, या चालणाऱ्या हंगामामधे ऊस वहातुक करणारी वहाने, ट्रक, ट्रक्टर रस्त्यावर बाजुला लावलेले असतात. त्याला रिफ्लेक्टर नसल्यामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना अपघाता मधे आपले जीव गमवावे लागले आहेत. या करीता सर्वांनी दक्षता घेऊन आपआपल्या वहानांना रिफलेक्टर बसवुन घेणे गरजेचे आहे. या बाबतीत पोलिस प्रशासनाला देखिल आवाहन करण्याबाबत सांगितलेले असुन, सर्व वाहन धारक मित्रांनी स्वतःचे वहानाची आणि सर्वसामान्य प्रवाशांची काळजी घेण्यासाठी रिफ्लेक्टर लावावेत व सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम भागातील युवक मित्र ॲड. अजित विघ्ने यांनी केलेले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…