करमाळा(वार्ताहर)- कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम आता चालु झालेला असुन, या चालणाऱ्या हंगामामधे ऊस वहातुक करणारी वहाने, ट्रक, ट्रक्टर रस्त्यावर बाजुला लावलेले असतात. त्याला रिफ्लेक्टर नसल्यामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना अपघाता मधे आपले जीव गमवावे लागले आहेत. या करीता सर्वांनी दक्षता घेऊन आपआपल्या वहानांना रिफलेक्टर बसवुन घेणे गरजेचे आहे. या बाबतीत पोलिस प्रशासनाला देखिल आवाहन करण्याबाबत सांगितलेले असुन, सर्व वाहन धारक मित्रांनी स्वतःचे वहानाची आणि सर्वसामान्य प्रवाशांची काळजी घेण्यासाठी रिफ्लेक्टर लावावेत व सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम भागातील युवक मित्र ॲड. अजित विघ्ने यांनी केलेले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी आरोग्यसेवा ही समाजसेवेचा महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय…
करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…
करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…