जपला. करमाळ्याच्या गावागावात जाऊन त्यांनी तरुणांच्या मनात स्वराज्याची ज्वाला पेटवली. त्यांच्या आवाजात भीती नव्हती, तर बलिदानाची तयारी होती. त्यांच्या पावलांमध्ये थकवा नव्हता, तर मातृभूमीसाठी मरण्याची जिद्द होती.स्वातंत्र्य मिळाले… पण नामदेवरावजी जगताप थांबले नाहीत. त्यांनी समाजाला सांगितले — स्वातंत्र्य मिळवणे सोपे नव्हते, ते जपणे ही आपली पवित्र जबाबदारी आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, गरीब-शेतकरी-कामगार यांच्या बाजूने उभे राहणे, आणि पुढच्या पिढीला संस्कार देणे — हेच त्यांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय होते.आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, तिरंगा अभिमानाने फडकतो, कारण नामदेवरावजी जगताप साहेबां सारख्या असंख्य देशभक्तांनी आपल्या आयुष्याचा होम केला. त्यांच्या स्मृतींना वंदन करताना डोळे पाणावतात, पण मन अभिमानाने भरून येते.अशा या करमाळ्याच्या वीराला जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…