करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप जळणे, सतत बंद पडणे अशा बाबीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असतानाच ८ तासाचा वीज पुरवठा ६ तास व ५ तास केला जात आहे. त्यातही वादळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानामुळे वीज दिवस – दिवस गायब होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा तसेच १ जून च्या दरम्यान मतदारसंघांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे केळी, आंबा, सिताफळ, पेरू अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी यासंबंधीची निवेदन मा.आ.संजयमामा शिंदे यांनी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना आज दिले आहे.
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…
करमाळा प्रतिनिधी: माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कोर्टी (ता. करमाळा) येथील…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कारगिल भवनावर चिखलफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्याच्या घटनेबाबत करमाळा…
करमाळा प्रतिनिधी : पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक दिलीपकुमार मिरजकर हे…
करमाळा प्रतिनिधी स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक…
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी गणेश भाऊ चिवटे यांची विजय…