“विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद पडू नयेत, यासाठी यापुढेही मी तन, मन आणि धनाने कार्यरत राहणार आहे. गावखेड्यातील प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश द्यावा,” असे आवाहन सुजित बागल यांनी केले.
यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वीर, वैशाली शेटे, सुनिता काळे, आशा देमुंडे, निखिल बागल, आण्णासाहेब बागल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा,…
करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…