करमाळा प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे मानवी जीवन संकटात आले असून मानवाचे वाचविण्यासाठी रक्ताची अंत्यत गरज असुन रक्त कुठल्याही प्रयोग शाळेत तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून मानवी जीवन वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राजुरी गावचे सरपंच डॉ.अमोल दुरंदे यांनी केले आहे. राजेश्वर हाॅस्पिटलच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त व दिपावलीनिम्मित परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 3 या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तरी या शिबिराचा लाभ घेऊन रक्तदान करून या महान कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन राजुरीचे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…