करमाळा प्रतिनिधी पथदिव्यांची वीजबिले शासनाकडून भरण्याच्या शासन निर्णयाचे करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतींची पथदिव्यांची वीज बिले शासनाने भरावीत, ग्रामपंचायतीच्या निधीतून विजबिलांची वसुली केली जाऊ नये यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने पाठपुरावा तसेच कंदिलमोर्चा आंदोलन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील असंतोष वाढल्यानंतर शासनाला जाग आली. त्यामुळे पथदिव्यांचे बिल वीज जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…