करमाळा प्रतिनिधी पथदिव्यांची वीजबिले शासनाकडून भरण्याच्या शासन निर्णयाचे करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी स्वागत केले आहे. ग्रामपंचायतींची पथदिव्यांची वीज बिले शासनाने भरावीत, ग्रामपंचायतीच्या निधीतून विजबिलांची वसुली केली जाऊ नये यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने पाठपुरावा तसेच कंदिलमोर्चा आंदोलन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील असंतोष वाढल्यानंतर शासनाला जाग आली. त्यामुळे पथदिव्यांचे बिल वीज जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीने समाधान व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…