करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी कै.बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून भूलतज्ञ नसल्यामुळे बाहेरगावचा भूलतज्ञ बोलावून ऑपरेशन करावे असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर भुल देऊन उपचार करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.त्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर कायमस्वरूपी भुलतज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने केली आहे. यावेळी कै.बाबुराव( तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…