करमाळा प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 24 डिसेंबर पासून लावण्यात आलेल्या निर्बंधात सुट देऊन, निर्बंध थोडे शिथिल करण्यात यावे अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार लग्न समारंभ साठी पन्नास (50) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी वीस (20) व्यक्तींचा नियम लागू केला आहे या नियमांमध्ये थोडीशी शिथिलता देऊन लग्नसमारंभासाठी दोनशे (200) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी किमान पन्नास (50) व्यक्ती या पद्धतीने परवानगी द्यावीअशी मागणी त्यांनी केली आहे.लग्न समारंभाचे बाबतीत बोलायचं झाल्यास कोरोनामुळे एक तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे यामध्ये आता कुठे थोडे बरे दिवस आले असताना शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून शासनाने डेकोरेशन वाले, आचारी, घोडेवाले, बँड, कॅटर्स व इतर अशा पद्धतीने पाहिल्यास किमान 200 जणांसाठी तरी परवानगी द्यावी तर अंत्यसंस्कार विधी बाबत वीस (20) एवजी पन्नास (50) व्यक्तींना परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…