करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराज झाले आहे अशी माहीती नगरसेविका राजश्री माने यांनी सांगितले आहे.रस्ता,गटारी,पाणी, समस्येने शहरवासी हैराण झाले आहे.करमाळा नगरपालिकेने कानाड गल्लीत येथे 12 ते 13 लाखापर्यंत पाणी पुरवठा योजना केली जे काम केले ते व्यवस्थित झालेली नाही ते काम केल्यानंतरही लोकांना पुरेसे पाणी पुरवठा होत नाही .कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने त्या कामाची दखल घेऊन कुठे अडचण येत आहे त्या अडीअडचणी सोडवाव्यात शहरात जेव्हापासून प्रशासन आले आहे तेव्हापासुन ते करमाळा शहरात फिरले नाही अडीअडचणी तपासून त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही सध्या पाणी, गटारी, रस्ता ह्या तिन्ही गोष्टी नागरिकांसाठी मूलभूत गरजा आहे तिन्ही गोष्टीकडे दूर्लक्ष होत आहे त्यांनी सगळ्या अडचणी सोडवल्या पाहिजे प्रशासन अधिकारी समस्या कडे डोळेझाक करीत आहे माहितीच नाही काय चाललय ते मला अस वाटतं की त्यांनी सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून लक्ष घालून करमाळा शहराच्या समस्या अडचणी सोडवाव्यात नाहीतर प्रशासन विरोधात आंदोलन करणार असा ईशारा नगरसेविका राजश्री माने यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…