वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे येथे ३१मे रोजी होणाऱ्या ‘उजनी पाणी परिषद ‘ कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी,धरणग्रस्त बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिंबे लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ यांनी केले आहे.या कार्यक्रमास करमाळा तालुक्याचे विकासप्रिय मा.आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,उदयसिंह मोरे पाटील, संतोष पाटील,संजय फरतडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…