वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे येथे ३१मे रोजी होणाऱ्या ‘उजनी पाणी परिषद ‘ कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी,धरणग्रस्त बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिंबे लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ यांनी केले आहे.या कार्यक्रमास करमाळा तालुक्याचे विकासप्रिय मा.आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,उदयसिंह मोरे पाटील, संतोष पाटील,संजय फरतडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…
करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…