करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या 72 जागासाठी 316 अर्ज

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आज अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आठ ग्रामपंचायत मधून एकूण ७२ जागांसाठी ३१६ अर्ज दाखल झाले आहेत. तर या अर्जांची छाननी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी तहसील आवारात सकाळी ११ ते ३ या वेळेत केली जाणार आहे.
तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर त्याची नव्याने निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वांगी क्रमांक एक, वांगी क्रमांक दोन, वांगी क्रमांक तीन, वांगी क्रमांक चार, वडशिवणे, आवाटी, सातोली व बिटरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे.
वांगी क्रमांक एक मध्ये ११ जागांसाठी ६० अर्ज, वांगी क्रमांक दोन येथे ९ जागांसाठी ४६ अर्ज, वांगी क्रमांक तीन येथे ९ जागांसाठी ३० अर्ज, वांगी क्रमांक चार येथे ९ जागांसाठी ३६, वडशिवणे येथे ९ जागांसाठी ३३ अर्ज, आवाटी येथे ९ जागांसाठी ५२ अर्ज, सातोली येथे ७ जागांसाठी २२ अर्ज, तर बिटरगाव येथे ९ जागांसाठी ३७ अर्ज दाखल झाले आहे. उद्या छाननी नंतर निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

पोलीस बनून वृद्धेला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; करमाळा पोलिसांकडून लाखोंचे सोनं जप्त

करमाळा प्रतिनिधी  पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलेची फसवणूक करत सुमारे ९ लाख ७५ हजार रुपयांचे…

18 hours ago

करमाळा एसटी स्थानकावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

​करमाळा प्रतिनिधी  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज करमाळा एसटी बस स्थानक येथे मोठ्या…

18 hours ago

निंभोरे ग्रामपंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; स्वच्छता अभियान राबवून अनोखी आदरांजली

निंभोरे (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निंभोरे ग्रामपंचायतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

1 day ago

करमाळ्याचा सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अनुशेष लवकरच भरून काढणार -प्रा.रामदास झोळ*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. तालुक्यामध्ये…

1 day ago

करमाळा पंचायत समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील पंचायत समिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती…

1 day ago

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग — जेष्ठ पत्रकार नासीर कबीर

करमाळा प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांशिवाय समाजाची प्रगती अशक्य असून “शिका, संघटित व्हा,…

2 days ago