करमाळा प्रतिनिधी :-कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षा पासून शाळा, कॉलेज आणि काही दिवसापूर्वी एस. टी .कर्मचाऱ्याच्या आंदोलना मुळे एस. टी. बंद होती. त्या काळात भरपूर विद्याथ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना महामारीतुन दिलासा मिळाला असुन
सध्या काही दिवसा पासून विद्यार्थ्याची सुरळीत शाळा, कॉलेज सुरू झाले आहे. दररोज लोकांचे येणे, जाणे सुरु झाले आहे तरी विद्यार्थ्याची शिक्षणाची गैरसोय दुर करण्यासाठी नागरिकांना प्रवास करण्यासाठी नेरले येथील मुक्कामी बस चालू करावी अशी मागणी निवेदनद्वारे राष्ट्वादी युवक तालुका उपाध्यक्ष सागर काळे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…