करमाळा प्रतिनिधी उजनी धरण आता ८० टक्के भरले असून , एकूण जलसाठा १०७ टीएमसी झाला असून , धरण १०० % भरण्यासाठी आता केवळ १० टीएमसी पाण्याची गरज आहे.धरणातील उपयुक्त जलसाठा ही ४३ टीएमसी झाला आहे.
दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग आता पूर्णपणे मंदावला असून, तो २७१७ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढही थांबली आहे.
असे असले तरी मागील पाच – सहा वर्षांच्या तुलनेत चालू पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…