करमाळा प्रतिनिधी उजनी धरण आता ९० टक्के भरले असून , एकूण जलसाठा १०७ टीएमसी झाला असून , धरण १०० % भरण्यासाठी आता केवळ १० टीएमसी पाण्याची गरज आहे.धरणातील उपयुक्त जलसाठा ही ४३ टीएमसी झाला आहे.दौंड येथून उजनी धरणात येणारा विसर्ग आता पूर्णपणे मंदावला असून, तो २७१७ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढही थांबली आहे.असे असले तरी मागील पाच – सहा वर्षांच्या तुलनेत चालू पावसाळ्यात धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकर उजनी धरण १०० टक्के भरणार असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…