स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृती मोहीम राबवणार – बालाजी लोंढे, मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद

 

करमाळा प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त करमाळा शहरातील प्रत्येक घरा मध्ये हर घर तिरंगा ही मोहीम राबवण्यात येणार आहे
देशाला 75 वर्षे पूर्ण झाली असून देशाच्या स्वातंत्र्याची, लोकशाहीची, एकात्मतेची, विकासाची गौरवशाली 75 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे सदरचे अभियान राबविणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
तसेच पुढे बोलताना मुख्याधिकारी लोंढे म्हणाले की देशाला 75 वर्षे पूर्ण झाली असून हर घर तिरंगा ही संकल्पना शहरातील प्रत्येक नागरिकांच्या उस्फूर्त अशा प्रतिसादामुळे पूर्णत्वास नेण्यास मदत होईल.
यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा या झेंडा विक्री केंद्राचे उद्घाटनपर करमाळा नगरपरिषदेत पार पडले. याप्रसंगी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

20 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

21 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

3 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago