करमाळा. प्रतिनीधी मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस आयचे संघटक हरीभाऊ मंगवडे यांनी केली आहे. देशामध्यै काँग्रेस पक्षाचे सरकार होते, त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील शेतकऱ्यांना 72 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती.. त्यावेळेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता, आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला एक रुपयाची ही कर्जमाफी दिली नाही. म्हणून मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन हरिभाऊ मंगवडे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…