करमाळा. प्रतिनीधी मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस आयचे संघटक हरीभाऊ मंगवडे यांनी केली आहे. देशामध्यै काँग्रेस पक्षाचे सरकार होते, त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशातील शेतकऱ्यांना 72 हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती.. त्यावेळेस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या दोघांनी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता, आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याला एक रुपयाची ही कर्जमाफी दिली नाही. म्हणून मोदी सरकारने भारतातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन हरिभाऊ मंगवडे यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…