करमाळा प्रतिनिधी शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने भव्य 375 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी अभाविपचे प्रदेश संघटनमंत्री अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनी,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. एकूण 500 जणांच्या उपस्थितीत ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण झाली.अतिशय उत्साहाने,आनंदाने निघालेल्या या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभाविप चे सौरभ शिंगाडे,संतोष कांबळे,संकेत दयाळ, पार्थ तेरकर,शुभम बंडगर ,भूषण फंड,सचिन पारवे, हितेश पुंज आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…