करमाळा प्रतिनिधी शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा शाखेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने भव्य 375 फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी अभाविपचे प्रदेश संघटनमंत्री अभिजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनी,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. एकूण 500 जणांच्या उपस्थितीत ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण झाली.अतिशय उत्साहाने,आनंदाने निघालेल्या या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभाविप चे सौरभ शिंगाडे,संतोष कांबळे,संकेत दयाळ, पार्थ तेरकर,शुभम बंडगर ,भूषण फंड,सचिन पारवे, हितेश पुंज आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…