करमाळा तालुक्यातील घारगावचे संजय सरवदे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आज ऑफिसला जात असताना रोडच्या कडेला आपले काही समाज बांधव मेंढपाळ वाड्यावर बसले होते त्यांना भेटण्याची माझी इच्छा झाली व मी त्यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची मी विचारपूस चौकशी केली व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या त्यांना गावोगावी फिरत असताना काही अडचणी आल्या त्यांनी त्या सांगितल्या व लगेच त्यांनी सांगितले मामा आमचा मोबाईल चार्जिंग करायचा आहे ना लाईट ना पाणी अशी अडचण त्यांनी मला सांगितली कारण त्यांचा मोबाईल चार्ज करायचा होता लाईटची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे मोबाईल बंद होते मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे कोणाचा संपर्क होत नव्हता ही गोष्ट माझ्या लक्षात येताच तेथून माझे घर जवळच होते मी त्यांना लगेच घरी घेऊन आलो मोबाईल चार्जिंगला लावला आणि त्यांचा पाहुणचार चहा व नाश्ता जेवणाची व्यवस्था केली परंतु त्यांनी चहा व नाश्ता घेतला त्यांचे मन तृप्त झाले व त्यांनी माझे आभार मानले मला मोठ्या मनाने त्यांनी चहापान करण्यासाठी आमच्या वाड्यावर या असे आमंत्रण दिले हा आहे त्यांच्या मनाचा मोठेपणा मी परत वाड्यावर गेलो व त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून चहा पाणी घेऊन आलो मनाला खूप बरे वाटले प्रत्येकाने आपापली सामाजिक बांधिलकी समजून सहकार्य करावे धन्यवाद
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…