केत्तूर प्रतिनिधी अभय माने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक नुकसान होते अशा शेतकऱ्यांना संकट काळात दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे मात्र, या योजनेत मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या ऊस पिकाचा समावेश नाही नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. संकटकाळी शेतकऱ्यांना आधार ठरणार्या योजनेत अनेक पिकांचा आहे.यापुढे ऊस पिकाचाही समावेश करावा अशी मागणी के त्तूर (ता.करमाळा ) येथील अँड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती तसेच बहुतेक वेळा विजेच्या शॉट सर्किट होऊन ऊस जळतो अशा संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 मध्ये सुरू केली आहे . खरीप पिकासाठी दोन टक्के व रब्बी पिकासाठी पाच टक्के हफ्ता भरावा लागतो या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी देखील या ऊस पिकाला धोका आहे मात्र या पिकाचा समावेश पिक विमा योजनेत केलेला नाही ऊस पिकाचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…