केत्तूर ( अभय माने ) करमाळा तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाला आहे. तालुक्यामध्ये एक-दोन मोठे पाऊस वगळता मोठा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाझर तलावात म्हणावा तेवढा पाणीसाठा झाला नाही.उजनी लाभक्षेत्रात व परिसरात पाऊस न पडताही पुणे जिल्हा व परिसरात पडलेल्या पावसाच्या जीवावर उजनी धरणात 100 % चे वर पाणीसाठा झाल्याने ही आनंदाची व समाधानाची बाब आहे.
पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे तालुक्याच्या काही भागात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस होत असला तरी तो ही पाऊस फायदेशीर नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे यापुढे समाधानकारक पाऊस न झाल्यास याचा फटका पुन्हा उन्हाळ्यात बसणार आहे..
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…