केत्तूर ( अभय माने ) करमाळा तालुक्यात गेल्या तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाला आहे. तालुक्यामध्ये एक-दोन मोठे पाऊस वगळता मोठा पाऊस न झाल्याने तालुक्यातील पाझर तलावात म्हणावा तेवढा पाणीसाठा झाला नाही.उजनी लाभक्षेत्रात व परिसरात पाऊस न पडताही पुणे जिल्हा व परिसरात पडलेल्या पावसाच्या जीवावर उजनी धरणात 100 % चे वर पाणीसाठा झाल्याने ही आनंदाची व समाधानाची बाब आहे.
पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे तालुक्याच्या काही भागात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस होत असला तरी तो ही पाऊस फायदेशीर नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे यापुढे समाधानकारक पाऊस न झाल्यास याचा फटका पुन्हा उन्हाळ्यात बसणार आहे..
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…