केत्तूर (अभय माने ) नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर (ता .करमाळा) येथील विद्यार्थ्यी एन.एम.एम.एस. परीक्षेच्या 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे-
कुमारी त्रिवेणी नवनाथ देवकते,कुमारी स्नेहल नितीन गावडे,अभिषेक किसन भिसे ,हर्षवर्धन नागनाथ पांढरे ,रणजीत लक्ष्मण कोकणे
या परीक्षेस विद्यालयातील 21 विद्यार्थी बसले होते. पैकी 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर त्यापैकी वरील पाच विद्यार्थ्यी एन. एम.एम. एस .शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी.ए.मुलांणी विषय शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…