करमाळा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात गावा गावामध्ये सांघिक शक्तीचे दर्शन दिसून येते यामुळे माणसामाणसातील नाती दृढ होताना दिसतात असे मत जयंत दळवी यांनी व्यक्त केले ते युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या आरती संग्रह प्रकाशना निमित्त बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की या कालावधीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा संपन्न होतात लहानापासून मोठ्यांपर्यंत गुणवंतांना व्यासपीठ मिळते व दहा दिवस परिसरामध्ये अनोखी ऊर्जा दिसून येते
श्री चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आरती संग्रह प्रकाशित करून भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या आरत्या मंत्र उपचार हे आरती वेळी उपयोगाला येणार आहेत
यावेळी भाजपा प्रदेश सचिव दीपक चव्हाण,
भाजपा तालुका सरचिटणीस श्याम सिंधी ,संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य नरेंद्रसिंह ठाकूर ,दर्शन कुलकर्णी, किरण कांबळे, प्रेम परदेशी आदी उपस्थित होते..
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…