केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील कंदर गावच्या महिला सरपंच सौ. मनिषाताई भास्करराव भांगे यांचे कार्याची दखल घेऊन आणि त्यांनी कंदर येथे राबविलेल्या विविध विकास योजना, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन योजना, कोरोना काळात नागरिकांना दिलेली विशेष आरोग्य माहीती आणि मदत यामुळे त्यांची दखल घेऊन राज्यातील अशा अकरा ग्रामपंचायतींमध्ये कंदर गावची निवड होऊन त्याचे पुस्तकरूपी माहीती पुस्तिकेचे प्रकाशन आज पुणे येथील पत्रकार भवन येथे झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन विशेष अभिनंदन होत आहे. याप्रसंगी कंदरच्या सरपंचाचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…