वाशिंबे प्रतिनीधी.. पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस होत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता,पाझर तलावातही म्हणावा असा पाणीसाठा अद्यापही झाला नाही. गेल्या काही वर्षापासून गणपती काळात समाधानकारक पाऊस होत असल्याने यावर्षीही त्याचा प्रत्यय आला.दरम्यान गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व ऊन पाऊस खेळ चालू होता परंतू शेतकरी दमदार पाऊसाच्या प्रतिक्षेत होता.रात्री ९ सुमारास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस सुरू झाला.दिड ते २ तास मुसळधार झालेल्या पाऊसाने ओढे नाले वाहु लागले.या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले. तर बहुतेक ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आले.सर्वत्र शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…