वाशिंबे प्रतिनीधी.. पावसाळा संपत आला तरी दमदार पाऊस होत नव्हता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता,पाझर तलावातही म्हणावा असा पाणीसाठा अद्यापही झाला नाही. गेल्या काही वर्षापासून गणपती काळात समाधानकारक पाऊस होत असल्याने यावर्षीही त्याचा प्रत्यय आला.दरम्यान गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण व ऊन पाऊस खेळ चालू होता परंतू शेतकरी दमदार पाऊसाच्या प्रतिक्षेत होता.रात्री ९ सुमारास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस सुरू झाला.दिड ते २ तास मुसळधार झालेल्या पाऊसाने ओढे नाले वाहु लागले.या पावसाने सखल भागातून पाणी वाहिले. तर बहुतेक ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आले.सर्वत्र शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…