करमाळा तालुक्यातील घारगाव हे शेवटचे टोक घारगाव परिसरात आणि शेजारच्या गावामध्ये मोबाईल रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, अनेकांची रेंज नसल्या कारणामुळे गैरसोय होत होती हा मोठा प्रॉब्लेम ओळखून किरण दादा पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना तीन महिन्यापूर्वी भेटून मोबाईल टॉवरची घारगाव परिसर साठी मागणी केली होती त्यावरती योग्य ती कारवाई होऊन आज रोजी बीएसएनएल कार्यालयाचे अधिकारी व अर्जुनगर सर्कल् चे काझी साहेब व घारगाव चे तलाठी क्षीरसागर भाऊसाहेब मा, सरपंच किरण दादा पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, युवा कार्यकर्ते काकासाहेब होगले यांनी स्थळ पाहणी केली आहे, लवकरच बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे त्यामुळे घारगाव, बोरगाव, संगोबा, पाडळी, तरटगाव ,बाळेवाडी, पोटेगाव, वाघाचीवाडी असे आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे असे किरण दादा पाटील यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…