करमाळा तालुक्यातील घारगाव हे शेवटचे टोक घारगाव परिसरात आणि शेजारच्या गावामध्ये मोबाईल रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, अनेकांची रेंज नसल्या कारणामुळे गैरसोय होत होती हा मोठा प्रॉब्लेम ओळखून किरण दादा पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना तीन महिन्यापूर्वी भेटून मोबाईल टॉवरची घारगाव परिसर साठी मागणी केली होती त्यावरती योग्य ती कारवाई होऊन आज रोजी बीएसएनएल कार्यालयाचे अधिकारी व अर्जुनगर सर्कल् चे काझी साहेब व घारगाव चे तलाठी क्षीरसागर भाऊसाहेब मा, सरपंच किरण दादा पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, युवा कार्यकर्ते काकासाहेब होगले यांनी स्थळ पाहणी केली आहे, लवकरच बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे त्यामुळे घारगाव, बोरगाव, संगोबा, पाडळी, तरटगाव ,बाळेवाडी, पोटेगाव, वाघाचीवाडी असे आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे असे किरण दादा पाटील यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…
करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…