करमाळा तालुक्यातील घारगाव हे शेवटचे टोक घारगाव परिसरात आणि शेजारच्या गावामध्ये मोबाईल रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, अनेकांची रेंज नसल्या कारणामुळे गैरसोय होत होती हा मोठा प्रॉब्लेम ओळखून किरण दादा पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना तीन महिन्यापूर्वी भेटून मोबाईल टॉवरची घारगाव परिसर साठी मागणी केली होती त्यावरती योग्य ती कारवाई होऊन आज रोजी बीएसएनएल कार्यालयाचे अधिकारी व अर्जुनगर सर्कल् चे काझी साहेब व घारगाव चे तलाठी क्षीरसागर भाऊसाहेब मा, सरपंच किरण दादा पाटील, सरपंच राजेंद्र भोसले, युवा कार्यकर्ते काकासाहेब होगले यांनी स्थळ पाहणी केली आहे, लवकरच बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे त्यामुळे घारगाव, बोरगाव, संगोबा, पाडळी, तरटगाव ,बाळेवाडी, पोटेगाव, वाघाचीवाडी असे आजूबाजूच्या गावांना याचा फायदा होणार आहे असे किरण दादा पाटील यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…