मुंबई,दि.६-महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या महासंचालक जयश्री भोज यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी त्यांची आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यातील वाटचालीची माहिती देतानाच समस्या व प्रश्नही त्यांच्यापुढे मांडले.तसेच २९ ऑक्टोबर २०२२ रोजी महाबळेश्वर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाची माहिती दिली.तसेच भोज यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची आठवण माने यांनी त्यांना दिली.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त राजा माने लिहलेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”हे पुस्तक भोज यांना भेट देण्यात आले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…