करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी मागणी केली आहे. करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास, निसर्गाच्या कृपेमुळे वाया गेला, शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणीच पाणी झाले, पिकामध्ये दलदल निर्माण झाली म्हणून पिके वाया गेली. काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, आलेल्या पिकांचे नुकसान झाले, फळबागांचे नुकसान झाले, त्यामुळे एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…
करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब आमदार पाटील यांनी द्यावा…
करमाळा प्रतिनिधी अनेक वर्षांपासून रखडलेल्या जातेगाव व मांगी परिसरातील वीजेच्या कामाचा प्रश्न सुटला असुन…