करमाळा तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी सौ- लक्ष्मी सरवदे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी मागणी केली आहे. करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास, निसर्गाच्या कृपेमुळे वाया गेला, शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणीच पाणी झाले, पिकामध्ये दलदल निर्माण झाली म्हणून पिके वाया गेली. काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, आलेल्या पिकांचे नुकसान झाले, फळबागांचे नुकसान झाले, त्यामुळे एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात 15 ते 21 मे दरम्यान स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन – श्रेणिकशेठ खाटेर*

* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…

8 hours ago

खासगी शाळेच्या संदर्भात चुकीची अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार – जिल्हा अध्यक्ष संभाजी घाडगे

सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…

9 hours ago

नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये ‘हॉर्स रायडिंग’चा दिमाखात शुभारंभ; जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांसह प्रवेश प्रक्रिया सुरू!

​ ​करमाळा प्रतिनिधी  शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…

16 hours ago

डिजिटल मीडियाच्या ४ मे रोजी पणजी गोवा येथे होणाऱ्या महा अधिवेशनाच्या तयारीची राजा माने यांनी केली पाहणी

  पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…

2 days ago

आमदार पाटलांनी दहिगावच्या उन्हाळी आवर्तनाचा हिशोब द्यावाक्ष अर्जुननगरचे माजी सरपंच प्रकाश थोरात यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब आमदार पाटील यांनी द्यावा…

2 days ago

मांगी व जातेगाव परिसरातील महत्वाचा वीजेचा प्रश्न सुटला असुन सात गावांना लाभ मिळणाऱ्या २० किमी उपवाहिनीचे काम सुरू : आमदार नारायण आबा पाटील*

  करमाळा प्रतिनिधी अनेक वर्षांपासून रखडलेल्या जातेगाव व मांगी परिसरातील वीजेच्या कामाचा प्रश्न सुटला असुन…

2 days ago