करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी मागणी केली आहे. करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास, निसर्गाच्या कृपेमुळे वाया गेला, शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणीच पाणी झाले, पिकामध्ये दलदल निर्माण झाली म्हणून पिके वाया गेली. काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, आलेल्या पिकांचे नुकसान झाले, फळबागांचे नुकसान झाले, त्यामुळे एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…