वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता.करमाळा येथील वाशिंबे ते राजुरी.व वाशिंबे ते पारेवाडी गावाला जोडनारा पाण्याची टाकी परिसरातील रस्ता रेल्वे पुनर्वसनामुळे किलोमीटर क्रमांक 322/3 ते 322/4 या ठिकाणी बंद झाला. त्यामुळे शालेय विध्यार्थी,ग्रामस्थ, आबालवृद्धांना गावात येण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो.त्यामुळे किलोमीटर क्रमांक ३२२/३ते३२२/४ याठिकाणी दुचाकी,छोटी चार चाकी वाहन, पायी जाण्यासाठी भूयारी मार्ग करावा.हा भूयारी मार्ग बनवण्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपये रक्कमेची आवश्यकता आहे.तरी आपण या रकमेची तरतुद करावी अशी मागणी बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…
करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…
करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…