वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता.करमाळा येथील वाशिंबे ते राजुरी.व वाशिंबे ते पारेवाडी गावाला जोडनारा पाण्याची टाकी परिसरातील रस्ता रेल्वे पुनर्वसनामुळे किलोमीटर क्रमांक 322/3 ते 322/4 या ठिकाणी बंद झाला. त्यामुळे शालेय विध्यार्थी,ग्रामस्थ, आबालवृद्धांना गावात येण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो.त्यामुळे किलोमीटर क्रमांक ३२२/३ते३२२/४ याठिकाणी दुचाकी,छोटी चार चाकी वाहन, पायी जाण्यासाठी भूयारी मार्ग करावा.हा भूयारी मार्ग बनवण्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपये रक्कमेची आवश्यकता आहे.तरी आपण या रकमेची तरतुद करावी अशी मागणी बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…