वाशिंबे प्रतिनिधी
वाशिंबे ता.करमाळा येथील वाशिंबे ते राजुरी.व वाशिंबे ते पारेवाडी गावाला जोडनारा पाण्याची टाकी परिसरातील रस्ता रेल्वे पुनर्वसनामुळे किलोमीटर क्रमांक 322/3 ते 322/4 या ठिकाणी बंद झाला. त्यामुळे शालेय विध्यार्थी,ग्रामस्थ, आबालवृद्धांना गावात येण्यासाठी जीव धोक्यात घालून लोहमार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो.त्यामुळे किलोमीटर क्रमांक ३२२/३ते३२२/४ याठिकाणी दुचाकी,छोटी चार चाकी वाहन, पायी जाण्यासाठी भूयारी मार्ग करावा.हा भूयारी मार्ग बनवण्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपये रक्कमेची आवश्यकता आहे.तरी आपण या रकमेची तरतुद करावी अशी मागणी बागल गटाच्या नेत्या रश्मी दीदी बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…