कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सावंत यांनी केले या प्रसंगी ते म्हणाले की, आज देशाला भारत जोडो यात्रे सारख्या उपक्रमाची गरज आहे. स्वराज इंडिया व इतर जनसंघटनांनी भरत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कोल्हापूर ते देगलुर आयोजित केलेली हि यात्रा हा उप्रकम स्तुत्य उपक्रम आहे. यास आमच्या सक्रीय शुभेच्छा आहेत.
या प्रसंगी अॅड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशातील सध्याच्या सत्ताधा-यांनी सर्व संविधानात्मक संस्था ताब्यात घेतल्या असून संविधानाची मोडतोड चालविलेली आहे. तसेच लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम हे सत्ताधारी करीत आहेत. त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राहुल गांधीनी भारत जोडो यात्रे द्वारे चालू केलेले आहे. त्यामुळे सदर यात्रेस आमचा पाठींबा आहे.याप्रसंगी सचिन काळे प्रा संजय चौधरी यांचे भाषण झाले
यावेळी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविन्द्र काऺबळे फारुक बेग देवा लो॓ढे अकबर बेग ढेरे वकील च॑द्रका॑त मुसळे समीर शेख़ साजीद बेग आन॑द रोड़े आलीम खान महमद बागवान आजीनाथ शि॑दे खलील मुलाणी नागेश उबाळे गोविंद किरवे सिकंदर फकीर शुभम बनकर सुनिल अंधारे रमेश हवालदार मैनुद्दीन शेख अशोक सावंत बापु घोलप समाधान सुरवसे मार्तंड सुरवसे पंढरीनाथ नलवडे सय्यदभाई पत्रकार मनोज राखुंडे, हरीभाऊ क्षीरसागर,पप्पू रंदवे चंदु मुसळे आदी जण उपस्थित होते.
करमाळा (प्रतिनिधी) करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १०…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने व अखंडीत वीज देण्याची व्यवस्था करा तसेच…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघामध्ये गेल्या २ महिन्यापासून कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे शेतीपंप…
करमाळा प्रतिनिधी नेरले, ता. करमाळा : नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार व तातडीची हृदयरोग उपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या…