कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सावंत यांनी केले या प्रसंगी ते म्हणाले की, आज देशाला भारत जोडो यात्रे सारख्या उपक्रमाची गरज आहे. स्वराज इंडिया व इतर जनसंघटनांनी भरत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कोल्हापूर ते देगलुर आयोजित केलेली हि यात्रा हा उप्रकम स्तुत्य उपक्रम आहे. यास आमच्या सक्रीय शुभेच्छा आहेत.
या प्रसंगी अॅड. सविता शिंदे म्हणाल्या की, देशातील सध्याच्या सत्ताधा-यांनी सर्व संविधानात्मक संस्था ताब्यात घेतल्या असून संविधानाची मोडतोड चालविलेली आहे. तसेच लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम हे सत्ताधारी करीत आहेत. त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम राहुल गांधीनी भारत जोडो यात्रे द्वारे चालू केलेले आहे. त्यामुळे सदर यात्रेस आमचा पाठींबा आहे.याप्रसंगी सचिन काळे प्रा संजय चौधरी यांचे भाषण झाले
यावेळी नगरसेवक संजय सावंत, फारुक जमादार रविन्द्र काऺबळे फारुक बेग देवा लो॓ढे अकबर बेग ढेरे वकील च॑द्रका॑त मुसळे समीर शेख़ साजीद बेग आन॑द रोड़े आलीम खान महमद बागवान आजीनाथ शि॑दे खलील मुलाणी नागेश उबाळे गोविंद किरवे सिकंदर फकीर शुभम बनकर सुनिल अंधारे रमेश हवालदार मैनुद्दीन शेख अशोक सावंत बापु घोलप समाधान सुरवसे मार्तंड सुरवसे पंढरीनाथ नलवडे सय्यदभाई पत्रकार मनोज राखुंडे, हरीभाऊ क्षीरसागर,पप्पू रंदवे चंदु मुसळे आदी जण उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…