केत्तूर (अभय माने) तुळशी विवाह शनिवार (दि.5 ) पासून प्रारंभ झाला आहे ते विवाह बुधवार (दि. 9 ) पर्यंत चालणार आहेत .तुलसी विवाह गोरज मुहूर्तावर म्हणजेच सायंकाळी केला जातो.लग्न सोहळा सोहळ्याप्रमाणे तुलसी विवाह पार पाडले जातात. शेजारीपाजारी यांना या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून बोलावून दिवाळीचा फराळ नैवेद्य म्हणून दिला जातो.तुलसी विवाहानंतर दिवाळी संपली असे मानले जाते .
तुळशी विवाहासाठी ऊस, तसेच बोर, आवळा, पेरू ,सिताफळ, आंब्याची , पूजेचे साहित्य,वस्त्र हळदी कुंकू, फुलांच्या तसेच लाईटच्या माळा यांनी आदि साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे.तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन आकर्षितपणे रंगविले जाते तसेच वस्त्र व पूजा साहित्यांनी तुळस सजविली जाते.तुलसी विवाहानंतर फटाक्याची आताषबाजी होताना दिसत आहे.
छायाचित्र :तुलसी विवाह (संग्रहित)
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…